सरसकट कर्जमाफीशिवाय माघार नाही! बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा, शेतकऱ्यांचा संताप उफाळला!

Farmers Loan Waiver Maharashtra

Farmers Loan Waiver Maharashtra | शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. आज त्यांच्या या आंदोलनाचा सहावा दिवस आहे आणि यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. पण तरीही बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्या या लढ्याने सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे.Farmers Loan Waiver Maharashtra हे … Read more