कर्जमाफीचं नवं समीकरण! फडणवीस सरकारची घोषणा, पण शेतकऱ्यांत वाढलं संभ्रमाचं वादळ
Kisan Karj Mafi Maharashtra | महाराष्ट्रात शेती हा एकमेव आधार असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच कर्जमाफीची मोठी घोषणा केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या सात दिवसांच्या सलग आंदोलनानंतर अखेर सरकारनं झुकत ही घोषणा केली. बळीराजाला क्षणभर दिलासा मिळाला, पण त्याच क्षणी अनेकांच्या मनात संभ्रमाचं आणि चिंता वाढवणाऱ्या प्रश्नांचं वादळ उठलं … Read more