PM Kisan Yojana | बळीराजासाठी आनंदाची बातमी! २० जून रोजी खात्यात येणार ₹2000 ? तपशील जाणून घ्या
PM Kisan Yojana :– भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, आपल्या देशात कोट्यवधी लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी रात्रंदिवस राबतो, कधी ऊन, कधी पाऊस, तर कधी वादळी वारे… पण त्याच्या मेहनतीला कधी कधी योग्य मोबदला मिळत नाही. अशा वेळी सरकारने त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असतं. बळीराजाच्या मदतीसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेली ‘पीएम किसान … Read more